मुख्य संपादक सुर्यकांत राठोड
सहसंपादक सिद्धार्थ कदम
मौजे मोहा (ई)येथील समस्त गांवकरी तथा महिला वर्ग ह्या मुळ गावच्या रहिवाशी असुन आम्हा लोकांना अद्याप कुठल्याही प्रकारचा न्याय न मिळाल्याने आम्हीं कार्यकत्यानी आज दि. २५/०४/२०२५ रोजी सकाळ पासून ते पाच वाजेपर्यंत शासकीय कार्यालये वेळेनुसार ऊन्हात बेमुदत साखळी उपोषणाचा पवित्रा घेतला असुन स्मशानभूमी ही आमची हाकाचि नाही कोणाच्या बापाची अशि भूमीका सद्धयाच्या परीस्थिती आहे ज्या शेतकर्यांनी स्मशानभूमीची जागा हडप करण्याचा प्रयत्न करीत आहे आशा शेतकऱ्यांच्या विरोधात गावकऱ्यांनी एकत्र येऊन या वेळी निर्णय घेतला आहे. या त्रासाला कंटाळून अखेर मौजे मोहा ई येथील कार्यकत्यानी अनेक वेळा तक्रारी दाखल करुन देखील कोणत्याही प्रकारची चौकशी देखील करन्यात आलेली नाही.पुरविपासुन असलेल्या स्मशानभूमीची दफनविधी करण्यासाठी आलेली जागा त्वरीत देण्यात यावी त्यात त्यांचं ठिकाणच्या दिलेल्या माहितीनुसार आपन आता पर्यंत ठोस पावले उचलली नाही त्यामुळे या शासनाच्या उदासीन धोरणामुळे स्मशानभूमीची चौकशी थंड बस्तायात पडल्यामुळे निर्णय घेण्यात विलंब का होत आहे यांचे कारणच कळले नाही वास्तविक पाहता स्मशानभूमीची जागा हि पुर्वीपासुन दफनविधी करण्यासाठी च असुन ति जागा शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी अतिक्रमण धारकच तो शेतकरी स्वतः शेती आपल्या ताब्यात घेऊन वहीत करीत आहे. याकडेही ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष का केले जात आहे. असा प्रश्न उपस्थित होत आहे या बाबतीत संपुर्ण माहिती गावातील कार्यकतर्यानी तक्रारीच्या माध्यमातून दीली आहे. तरी पणसुध्दा आपल्या या शासनाच्या उदासीन धोरणामुळे कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही ही फार मोठी शोकांतिका आहे अनेक वेळा तक्रारी दाखल केल्या होत्या परंतु आमच्या तक्रारी दखल घेतली जात नाही. शेतकऱ्यांनी व्यतिरिक्त आणखी काही स्मशानभूमीची जागा स्वतःच्या फायद्यासाठी करित आहे. तरी सुद्धा कोणत्याही प्रकारची चौकशी केली जात नाही. शेतकऱ्यांनी व्यतिरिक्त इतर सर्व खोटे पुरावे सादर करुन उपस्थितांची दाद देत शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याशी वाद निर्माण करुन मोजणी करू देत नाही असे धमकी देऊन त्यांना शेताच्या बाहेर काढून दिले नंतर घटनास्थळी पंचनामा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले . वास्तविक पाहता स्मशानभूमीची जागा हि पुर्वीपासुन दफनविधी करण्यासाठी जाती रिवाजाप्रमाणे चालत आलेली परंपरा आहे. असा दावा उपोषण कार्यकर्त्यांनी केला आहे परंतु आमच्या हाकाची स्मशानभूमीची जागा हि पुर्वीपासुनचआहे आणि राहणार आहे असा दावा उपोषण करणार्या गांवकरी तथा कार्यकत्यानी केलेलाआहे. यावेळी जर शासनाने नागरिकांना होणारा परिणाम लक्षात घेऊन त्यांना न्याय मिळवून दिला नाही तर अमरण उपोषण करावे लागले तरी चालेल असा प्रश्न उपस्थित केला आहे.व अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. स्मशानभूमीची जागा हडप करण्याचा प्रयत्न आहे. त्या अनुषंगाने होणाऱ्या तक्रारीची चौकशी सुरू केली जात आहे कि नाही. गुलदस्तयात नको शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी स्मशानभूमीची जागा वापरल्या जाऊं नये यासाठी काळजी घेतली पाहिजे आणि मोहा ई येथील कार्यकर्त्याना न्याय मिळाला पाहिजे असे आवाहन उपोषण कर्त्यानी केले आहे. त्याअनुषंगाने तहसील कार्यालया समोर उपोषणाचा पवित्रा घेतला आहे मोहा ई येथील स्मशानभूमीची जागा चोरीला गेली की आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतो.
